१५ सप्टेंबर दिनविशेष खालीलप्रमाणे:
महत्त्वाच्या घटना:
* १९३५: स्वस्तिकचे चिन्ह असलेला ध्वज नाझी जर्मनीने आपला राष्ट्रध्वज म्हणून अंगीकारला.
* १९४७: जपानला टायफून कॅथलीन या मोठ्या वादळाचा तडाखा ज्यात १,०७७ ठार.
* २००८: लेहमान ब्रदर्स या कंपनीने दिवाळे काढले.
जन्म:
* १२५४: मार्को पोलो, इटालियन फिरस्ता.
* १८६०: सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.
* १८७६: शरदचंद्र चट्टोपाध्याय, बंगाली साहित्यिक.
* १९०९: सी. एन. अण्णादुराई, तामीळनाडूचे मुख्यमंत्री.
मृत्यू:
* २०२०: सदाशिव पाटील, भारतीय क्रिकेट खेळाडू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in