१३ सप्टेंबर दिनविशेष खालीलप्रमाणे:
महत्त्वाच्या घटना:
* १८४७: मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - जनरल विनफील्ड स्कॉटने मेक्सिको सिटी जिंकले.
* १९२३: मिगेल प्रिमो दि रिव्हेरा स्पेनच्या सर्वेसर्वापदी.
* १९२९: लाहोर कटातील आरोपी जतींद्रनाथ दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा त्रेसष्टाव्या दिवशी मृत्यू.
* १९४३: च्यांग कै-शेक तैवानच्या राष्ट्राध्यक्षपदी.
जन्म:
* १८९८: इस्कंदर मिर्झा – पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती.
* १९१७: गजानन माधव मुक्तिबोध – हिन्दी कवी, लेखक, टीकाकार व संपादक.
मृत्यू:
* १९२९: जतींद्रनाथ दास - भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in